हा शेतकरी मंत्र्यांचं नाव घेऊन अश्रू ढाळतोय. नगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातल्या या शेतकऱ्यानी शेतातला उभा उस जाळून टाकला. कारखान्यावर आरोप करत त्यानी हे का केलं? हे आधी ऐकूया. मग शिवसेनेचे मंत्री असलेले शंकरराव गडाख यांच्या ताब्यातल्या साखर कारखान्याचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. शेतकरी उभा ऊस का जाळतो, त्याच्यावर ही वेळ का आली.. तसंच आणखी काही शेतकरी ऊस का जाळणार आहे? अडीच एकरातील लाखो रूपयांच्या ऊसाला शेतकऱ्यांनी पेटवून का दिलं? तर शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या ताब्यातील साखर कारखाना त्यांच्या उसाला तोड देत नाही.. नोंदही घेतली गेली नाही.. कारण काय? तर ते विरोधक आहेत. निवडणूकीत विरोधात मतदान केलं.. त्यांनी मंत्री गडाखांच्या विरोधात पॅनल उभं केलं होतं.... मुळा सहकारी साखर कारखान्यावर हे आरोप करत शेतकऱ्यांनी ऊस पेटवून दिलाय..काय आहे हे प्रकरण जाणून घेण्यासाठी पहा हि सविस्तर बातमी - <br /><br />#lokmat #ShankarraoGadakh #Shivsena #Maharashtra<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat